पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अतिवृष्टीने दोन पाझर तलाव फुटले व पिकाच्या झालेल्या नुकसानीची शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केली पाहणी

इमेज
अहमदपूर तालुक्यात दिनांक ५,६,७ सप्टेंबर रोजी पाऊस जास्त झाल्याने पिकात पाणी साचून शेतकर्‍यांच्या प्रचंड प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नगदी तोंडावर काढणीला आलेले सोयाबीन,कापूस,उदीड व ऊस ही पीक-पिकात पाणी साचल्याने व ऊस आडवा पडल्याने वाया गेले आहेत.याची पाहणी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांनी राजूर तालुक्यातील धानोरा (बु),चिखली येथे जाऊन दोन्ही पाझर तलावाची पाहणी केली.या तलावाची पाळू फुटल्यामुळे पाळू खलील शेतातील सोयाबीन व कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली . व शेतातील साचलेल्या पाण्यात जाऊन पाहणी केली. शेतकरी बांधवांनी जिल्हाप्रमुख रेड्डी यांच्या समोर हंबरडा फोडून रडत पिकाचे नुकसान झाल्याची व्यथा मांडली. पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नका शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे पिकाची नुकसान बाबत माहिती देण्यात येईल, तुमचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी हा विषय मांडला जाईल आणि न्याय मिळ...