गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे
*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
*सन: ७/२/१९५८*
*.... गणपतीचे रहस्य ....*
(शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)
पोस्ट थोड़ी मोठी आहे.
पण, डोळे उघडे ठेवून वाचा
*_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक*...!!! आणि "गणपती बाप्पा मोरया " म्हणजे *"चन्द्रगुप्त मोरया "*.
_लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे *गण संस्कृती* होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला *गणपती* म्हणत.
_या प्राचीन भारतात एका राजघराण्यात *सिद्धार्थ गौतम* नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये *शाक्य गणांचा राजा* झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले.
_आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजून घेऊया..._
_काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला.
_बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._
_पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे.
_चित्त आणि मल्ल.
_*चित्त म्हणजे शरीर*,
_*मल्ल म्हणजे मळ*.
_तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दु:खापासून मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे.
_पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला.
_तसेच, *बुद्ध हा नागवंशीय होता*. *पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती*. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे.
_याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!!
_उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??
*…अष्टविनायक…*
_*जगामध्ये दु:ख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि दु:ख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले.* प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दु:ख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दु:खा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला.
_म्हणजे दु:खाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, *लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत.*
_मग ब्राम्हण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले.
_बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे.
_मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुखहर्ता होऊ शकतो काय...???
_काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करून दु:खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही.
_मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...???
_बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशीलांचा शोध लावला. म्हणजे *आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत*.
_मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, *गणपती हा दूसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे*...!!!
_पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करून स्वत:ला देवासमान मानून स्वत:चे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले...
*…मोरया…*
_पुढे चन्द्रगुप्त मौर्य हा मौर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मणांनी "गणपती बाप्पा मौर्या" अशा घोषणा दिल्या._
_मौर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामधे संभ्रम आहे....!!!
_कर्नाटकमध्ये चन्द्रगुप्त मौर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वत:च्या नावा पुढे मौर्या शब्द लावायचे.
_महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मौर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!!
_१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली.
_*ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या*. नंतर
_बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरू केले.
_कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले._
_जुन्नर च्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले._
_शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले._
_कारण... खरा इतिहास असा आहे की, *प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता.*
_पण ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला.
_या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपती होऊन गेले, त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला.
_आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर सम्पूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. _खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात._
_प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो.
*- प्रबोधनकार ठाकरे*
*सन: ७/२/१९५८*
टिप्पण्या