जय जिजाऊ जय शिवराय

#गणेशोत्सव...?' हा तर #शिवद्रोहीपणा। 
        शिवराय गेले! शंभूराजेही गेले व शिवरायांच्या 'शिवराज्याचे पेशवाई मध्ये रूपांतर झाले. 
     पेशवाई मध्ये शिवरायांचे व तुकोबारायचे नाव घ्यायलाच बंदी होती तर मग शिवरायांची समाधीच नेमकी कुठे आहे कुणालाच माहीत नव्हते. अश्यतच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना छत्रपती शिवरायांची समाधी रायगड किल्ल्यावर असल्याची लेखी माहिती मिळाली व राष्ट्रपिता महात्मा फुले रायगडावर गेले. 
     तीन दिवस सतत फिरल्यानंतर त्याना दगडांचा विविध आकारात रचलेला थर दिसला. जवळ जाताच हीच आपल्या राजाची समाधी आहे हे ओळखले व त्या समाधी ची अवस्था पाहून त्यांना गहिवरुन आले. काट्यांनी-धूळ-मातीने भरलेल्या समाधीला महात्मा फुलेंनी स्वच्छ केले व धोत्राच्या सोयग्यामधे आणलेली फुले त्या शिवरायांच्या समाधी वर वाहून त्यांना मानवंदना दिली.
     ही गोष्ट गडाच्या खाली असलेल्या गावच्या ग्राम-ज्योश्याला कळली व तो आपले जन्ह्वे हलवित समधिजवळ आला व समाधीवर टाकलेल्या फुलांना लाथेने उधळून लावले व बोलला "एका कुणबट राजाची पुजा करतो! मला शिधा-दक्षिणा द्यायचे राहिले बाजुला!" महात्मा फुलेंनी त्या ब्राह्मणाचा गळा पकडला व त्याला "गडावरुन खाली फेकुन देईल" असे डटकारले व हे ऐकताच त्या ब्राह्मणाने पळ काढला.
     नंतर राष्ट्रपिता महात्मा फूले पुण्यात आले व पुण्यातील गंजपेठेत लक्ष्मीनारायन थियेटर च्या चौकात जगातील सर्वांत पहिला दहादिवसांचा शिवजन्मोत्सव साजरा केला. 
 तारीख होती १९ फेब्रुवारी १८६९. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चफल्कर! या कार्यक्रमाची आजही लेखी नोंद आहे.
तेव्हा भटमान्य टिळकांचे वय फक्त 13 वर्षे होते... 
     आणि तेव्हापासूनच शिवरायांची जयंती 10-10 दिवस साजरी करण्याची परंपरा महात्मा फुलेंनीच सुरू केली.
 कुळवाडीभूषण बहुजन-प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनीच शोधुन काढली...
   जगातील पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी साजरी केली...
  पहिले मराठी शिवचरित्र राष्ट्रपिता जोतिराव फुलेंनी लिहिले...किंमत - 6 आणे...
     शिवरायांवर पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला...खरा शिवरायांचा इतिहास महात्मा फुलेंनी लोकांसमोर आणला व ब्राह्मणांनी खरा इतिहास दडपवून ठेवुन खोटा इतिहास आमच्यासमोर मंडला...
    राष्ट्रपिता महात्मा फुले जिवंत असेपर्यंत ते दरवर्षी 10-10 दिवसांची शिवजयंती साजरी करायचे, मात्र 1890 ला महात्मा फुले वारले व 1896 ला टिळकांनी 'तिथी' नुसार शिवजयंती साजरी केली व 'तारखे' नुसार फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंतीला बंद पडण्याचे षडयंत्र चालविले.
म्हणजे मुळ शिवरायांच्या जयंती मध्ये 'तिथी' चा वाद जर कोणी घातला असेल तर तो म्हणजे भटमान्य टिळकांनीच...
    टिळकांनी 1896 नंतर तिथी नुसार शिवजयंती साजरी करीत असताना शिवरायांच्या फोटोसोबत पेशवे नानासाहेब फडणवीस चा फोटो ठेवायचे.  हा तोच फडणवीस आहे ज्याने शिवरायांच्या शिवशाहीच्या विरोधात असलेल्या पेशवाईला टिकवून ठेवण्याचे काम केले...
     मात्र अशा ह्या शिवद्रोही टिळकांनाच पाठ्यपुस्तकात 'शिवजयंती चे जनक' दाखवुन राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंविषयी असलेला खरा इतिहास लपविलेल्या गेला आणि आजही टिळकच आम्हाला शिकविले जातात!!!
   त्याच वर्षी टिळकांनी गणेश उत्सवाला पण सुरुवात केली ते शिवजयंतीला मागे पडण्यासाठीच! 
जो महाराष्ट्र गणपतीला ओळखत सुद्धा नव्हता, जो गणपती फक्त भटा-ब्राह्मणांच्या घरात होता, तो गणपती टिळकांनी रस्त्यावर आणला व दहा दिवसांचा गणेश उत्सव सुरू केला व दहा-दहा दिवस चालणाऱ्या शिवजयंतीला तारखेच्या व तिथीच्या वादात अडकवून बंद पडण्यास सुरुवात केली व बुद्धीला न पटणाऱ्या कथा लोकांच्या माथी मारले ...
पुरावा :-
एकाच वेळेला टिळकांनी गणेशोत्सव व तिथीनुसार शिवजयंतीला सुरुवात केली असल्यास आज सम्पूर्ण भरतात गणेशोत्सव साजरा केला जातो पण शिवरायांची शिवजयंती साध्या महाराष्ट्रात एक दिवस सुध्दा धड़ साजरी केल्या जात नाही...
     खरे तर राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या शिवजयंतीला बंद पाडण्यासाठीच व लोकांना शिवरायांचा विसर पाडण्यासाठीच भटमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली...कारण उघडपणे लोकांना "शिवजयंती बंद करा" असे म्हणायची हिंमत ते करु शकत नव्हते, म्हणुनच गणेशोत्सव !
     'तारीख' सम्पूर्ण जगभर एकाच दिवशी असते म्हणजे 19 फेब्रुवारी ला शिवजयंती सम्पूर्ण जगभर साजरी केल्या गेली असती. म्हणुन सम्पूर्ण जगाला शिवरायांची ओळख न व्हावी म्हणुनच 'तिथी' चा खेळ टिळकांनी सुरु केला...
कारण तिथी फक्त भारतात व तेही महाराष्ट्रातच बघितल्या जाते आणि ती सुद्धा ब्राह्मणचबघतात ! म्हणजे शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेवणे हाच भटमान्य टिळकांचा हेतु होता व त्यात ते यशस्वी झालेच !!!
म्हणुन मंडळी! गणेशोत्सवाचा खरा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे...
     आमचे प्रेरणास्थान असलेले शिवरायांना या विदेशी युरेशियन ब्राह्मणांच्या खोट्या इतिहासाच्या कारावासातून शिवरायांना मुक्त करणे गरजेचे आहे.  
व ज्या तमाम मूळनिवासी बहुजन महापुरुषांनी विदेशी ब्राह्मणांच्या गुलामी च्या विरोधात स्वातंत्र्याचे आंदोलन चालविले तेच आंदोलन उभारून विदेशी ब्राह्मणांपासुन भारतीय रयतेला आज़ाद करायचे आहे...!!!     
 *जय जिजाऊ-जय शिवराय*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे