पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रकाश आंबेडकर तिसरा पर्याय

इमेज
महाराष्ट्रातील तिसऱ्या राजकीय स्पेसच्या नवनायकाचे नवयान!  कुणाला पटो न पटो पण प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी राजकारणाला (आणि अपरिहार्यपणे अवघ्या साचेबद्धध राजकारणाला) नवं वळण दिल आहे. आतापर्यंत या प्रवाहाने आपले वेगळेपण जपत राजकारण करवयचा प्रयत्न केला, मात्र मेन्स्ट्रीम होत सत्ताधारी बनायचं असेल तर आपली वेस ओलांडावीच लागेल हे साधं सत्य बाळासाहेबांना उमगलं आहे (जे अगदी काँग्रेससह भल्या भल्या डाव्या, समाजवादी मंडळींनी नजरेआड केलं). प्रकाश आंबेडकर यांच्या या आंदोलनानंतर आता आंबेडकरी युवक, चळवळी आणि विचारवंतांना आपलं अस्तित्व आणि राजकारणाची फेरमांडणी, पुनर्विचार करावा लागेल. तो न करण्याचा पूर्ण अधिकार त्यांनां आहे, पण मग डाव्यांसारखं आपलं वैचारिक शुद्धत्व जपत बाजूलाच बसावं लागेलं. हिंदू धर्म व हिंदुत्वाचा आधार हा obc आणि  हिंदू मागासवर्गीय समाज राहिला आहे, प्रस्थापित हिंदुत्ववादी पक्ष- संघटनांकडे हा वर्ग ढकलला जात आलाय. या outgoing ला थांबवून जर हिंदूंना नेतृत्व म्हणून आंबेडकर मिळत असतील, तर हाही प्रयोग व्हायला काहीच हरकत नाही.  यात बाळासाहेबांची विचारसरणी, बौद्ध असणं यानं काह...

संविधान मुल्यांची पायमल्ली

इमेज
प्रविण तरडे आणि संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली प्रविण तरडे या मराठीतल्या नामांकीत अभिनेता आणि दिग्दर्शकाने आपल्या घरी संविधानावर एक पाट ठेऊन त्यावर गणेशमूर्ती बसवली. त्यामुळे संविधानावर निष्ठा असणाऱ्या आणि संविधानावर प्रेम असणाऱ्या कोणत्याही भारतीयांच्या भावना दुखणं साहजिकच आहे. संविधान हे काही कोणता धर्मग्रंथ नाही. न्यायालयाने सुद्धा मान्य केलंय की संविधानापेक्षा कोणताही धर्मग्रंथ मोठा नाही. संविधान हे फक्त एक पुस्तक नसून तो देशातील सर्वोच्च ग्रंथ आहे, जो प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार देतो. भारताचा कोणताही अधिकृत धर्म नसला तरी संविधानाने प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार, प्रसार आणि त्याचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत. पण समानता मानणाऱ्या भारतीय संविधानावर एखाद्या विशिष्ट धर्माची मूर्ती स्थापन करून तरडे यांनी निश्चितच संविधानाचा अपमान केला आहे. कायद्याचा पदवीधर म्हणवून घेणाऱ्या तरडेंनी खरंच संविधान वाचलंय का? आणि वाचलंय तर त्यांना ते कितपत कळलंय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. Prevention of Insul...

प्रविण तरडे आणि संविधान

*बिनडोक प्रविण तरडेच्या 'पुस्तक बाप्पा' च्या निमित्तानं -*  --------------------------------------------------- प्रवीण तरडे यानं त्याच्या घरच्या गणपतीला यंदा 'पुस्तक बाप्पा' अशा संकल्पनेत बसवून सजावट केलीय. सदर आरास मध्ये त्यानं त्याच्या घरातील विविध पुस्तकं एकावर एक रचून खांब उभे केलेत व पुस्तकांच्या त्या खांबावर राम, पांडुरंग, समर्थ स्वामी इत्यादींच्या प्रतिकृती स्वरुप *खेळणी* बसवलीत. तर, या सजावटीच्या मध्यभागी चक्क संविधानाच्या पुस्तकावर पाट ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवलीय. या त्याच्या बावळटासारख्या सजावटीचा फोटो वायरल होताच *संविधान-भक्त* दलित चवताळले अन त्याला चांगलाच फैलावर घेतलं. आपल्या बालिश कृत्याची सारवासारव करताना बिनडोक प्रवीण तरडेनी जे कारण दिलंय ते म्हणजे मूर्खपणाचा कळसच. प्रवीण तरडेचं म्हणणं पडलं की, *'बुद्धीची देवता- _गणपती_  अन  बुद्धीचं सर्वांत मोठं प्रतिक - _संविधान_  एकत्र असावं'* या धारणेतुन त्यानं हा प्रताप केलाय. खरंच प्रवीण तरडेचा असा प्रामाणिक हेतू होता तर त्यानं गणपतीच्या डोक्यावर संविधान ठेवायचं होतं...संविधान-भक्तांनीही मग तरडेला ड...

जय जिजाऊ जय शिवराय

#गणेशोत्सव...?' हा तर #शिवद्रोहीपणा।          शिवराय गेले! शंभूराजेही गेले व शिवरायांच्या 'शिवराज्याचे पेशवाई मध्ये रूपांतर झाले.       पेशवाई मध्ये शिवरायांचे व तुकोबारायचे नाव घ्यायलाच बंदी होती तर मग शिवरायांची समाधीच नेमकी कुठे आहे कुणालाच माहीत नव्हते. अश्यतच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना छत्रपती शिवरायांची समाधी रायगड किल्ल्यावर असल्याची लेखी माहिती मिळाली व राष्ट्रपिता महात्मा फुले रायगडावर गेले.       तीन दिवस सतत फिरल्यानंतर त्याना दगडांचा विविध आकारात रचलेला थर दिसला. जवळ जाताच हीच आपल्या राजाची समाधी आहे हे ओळखले व त्या समाधी ची अवस्था पाहून त्यांना गहिवरुन आले. काट्यांनी-धूळ-मातीने भरलेल्या समाधीला महात्मा फुलेंनी स्वच्छ केले व धोत्राच्या सोयग्यामधे आणलेली फुले त्या शिवरायांच्या समाधी वर वाहून त्यांना मानवंदना दिली.      ही गोष्ट गडाच्या खाली असलेल्या गावच्या ग्राम-ज्योश्याला कळली व तो आपले जन्ह्वे हलवित समधिजवळ आला व समाधीवर टाकलेल्या फुलांना लाथेने उधळून लावले व बोलला "एका कुणबट राजाची ...

मराठी माणुस मागे का?

*माणूस “मागे” असण्याची २३ कारणे…*                 आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… 1. *कमी प्रवास* प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. 2. *अति राजकारण* सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष. 3. *दोनच हात कमावणारे* सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. 4. *सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला* – कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे. ५)  *खोटं बोल पण रेटून बोल* – सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते कर...

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे

*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*             *सन: ७/२/१९५८*       *.... गणपतीचे रहस्य ....* (शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)    पोस्ट थोड़ी मोठी आहे.  पण, डोळे उघडे ठेवून वाचा *_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक*...!!! आणि "गणपती बाप्पा मोरया " म्हणजे *"चन्द्रगुप्त मोरया "*. _लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे *गण संस्कृती* होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला *गणपती* म्हणत. _या प्राचीन भारतात एका राजघराण्यात *सिद्धार्थ गौतम* नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये *शाक्य गणांचा राजा* झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले. _आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजून घेऊया..._ _काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला. _बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्र...

कलावंतांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी .

इमेज
प्रतिनिधी : अहमदपुर ) लातुर मागील पाच महिण्यांच्या काळात कोरोना रोगाच्या भितीने महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाने जे लॉक डाऊन लागु केले या दरम्यान हातावर पोट असणाऱ्या मजुराच्या बरोबरीने कलावंतांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली कारण नोव्हेंबर ते मे च्या दरम्यान कलावंतांना त्यांची कला सादर करून पैसे कमावण्याची संघी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते याच काळात लग्ण जयंती आणि अशा विविध घरगुती व सामाजीक कार्यक्रमा मधे कलावंतांना मागणी असते आणि याच दरम्यान लॉकडाऊन लागु झाल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. श्रद्धेय मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती जिल्हा प्रमुख सुभाष साबळे तालुका प्रमुख विष्णू पोतवले तालुका प्रमुख सोमनाथ परतवाघ,तालुका प्रमुख सुरेश गायकवाड सोबत राहुल तलवार रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष लातूर यांनी कलावंताच्या न्याय हक्कासाठी शासनाकडुन आर्थिक मदत व्हावी यासाठी तहसीलदार अहमदुर यांना निवेदन सादर केले

ओढ पडदयाची

 परवाच बच्चनचा अभि पडद्यावर चढला अभिनय कसला येतोय सपशेल पडला  रोशनचा रितीक उगाच नाही उठला  नाचुन नाचुन दिसभर रातच्याला ताठला